मुख्यमंत्री ठाकरे यांच्या लाईव्हमधील महत्वाचे मुद्दे ..
मुंबई /- तमाम नागरिकांना मनपासून धन्यवाद. सणासुदीचा, पावसाळ्याचा आणि शेतीचा काळ आहे. आपण गणेशोत्सव, साधेपणाने साजरा केला. जैन, मुस्लीम, ख्रिश्चन , पारशी सर्वच धर्मियांनी सामाजिक जाणीव ठेवली व संयम पाळला…
