राज्यात कोविड संदर्भात 2 लाख 82 हजार गुन्हे 31 कोटी 48 लाख रुपयांची दंड आकारणी41 हजार व्यक्तींना अटक.;गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई/- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 82 हजार गुन्हे,तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले तर 31 कोटी 48 लाख रुपयांची दंड…
