संविधानाने देशातील नागरिकांमध्ये भारतीयत्वाची जाणीव निर्माण केली.; संग्राम कासले
समतादूत ,बार्टी भंडारी हायस्कूलमध्ये संविधान दिन साजरा… मालवण /- संविधानाने भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांची शिकवण दिली आहे. संविधानातील या मूल्यांमुळेच संपूर्ण भारत देश जगाला एकतेचा संदेश देत…
