रायगड जिल्ह्यात २१२ नवे पॉझिटिव्ह सापडले..
रायगड /- रायगड जिल्ह्यात मंगळवारी दि. १३ रोजी नव्या २१२ कोरोना रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली तर दिवसभरात ३१६ रुग्ण बरे झाले.नव्या रुग्णांमुळे एकूण कोरोनाबाधितांचे आकडा ५० हजार…
रायगड /- रायगड जिल्ह्यात मंगळवारी दि. १३ रोजी नव्या २१२ कोरोना रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली तर दिवसभरात ३१६ रुग्ण बरे झाले.नव्या रुग्णांमुळे एकूण कोरोनाबाधितांचे आकडा ५० हजार…
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 683 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 674 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी (…
मसुरे /- कोरोना महामारीत जिवाची पर्वा न करता उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कांदळगाव येथील विविध क्षेत्रात काम केलेल्या कर्मचारी यांचा सत्कार कांदळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. आरोग्य सेविका सौ दिव्या दत्ताराम…
सलग दुसऱ्या दिवशी नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट मुंबई,/- राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १३ लाखांच्या उंबरठ्यावर असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४ टक्क्यांवर पोहोचले आहे. आजही सलग दुसऱ्या…
शहरात ८ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण मालवण /- मालवण मधील कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला असतानाच मंगळवारी ग्रामीण रुग्णालयात झालेल्या रॅपिड टेस्टमध्ये तालुक्यात तब्बल १४ रुग्ण मिळून आले आहेत.…
वेंगुर्ला/- वेंगुर्ला तालुक्यात गेल्या २ दिवसात ७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोमवारी शिरोडा १,आज मंगळवारी खानोली ५ व मातोंड १ याठिकाणी रुग्ण आढळले आहेत.दरम्यान तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ४००…
कुडाळ /- कुडाळ तालुक्याने आज सोमवारी १ हजार कोरोनारुग्णांचा टप्पा गाठला असून मंगळवारी कुडाळ शहरात ३ रूग्ण आढळून आलेत. कुडाळ तालुक्यात आज सोमवारी ९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यात…
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 571 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 749 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 31…
ब्युरो न्यूज /- उचकी हा शहरी शब्द, तर गुचकी हा ग्रामीण शब्द, शब्द कुठलाही असो पण प्रोसेस सेम आहे. तर मंडळींहो. उचकी आली की कुणीतरी आठवण काढतय अस म्हटलं जातं…
सिंधुदुर्ग /- कोविडच्या नियमात मोठी शिथिलता आणण्यात आली असून आता जिल्हय़ाबाहेरून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन ठेवण्यात येणार नाही, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यानी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात आता कोरोनाची…
You cannot copy content of this page