Category: कृषी

सिंधुदुर्गमधील भातपीक नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा.; ना.दादा भुसे

अतिवृष्टीमुळे भातपीकाच्या झालेल्या नुकसानीकडे आ.वैभव नाईक यांनी वेधले कृषीमंत्र्यांचे लक्ष.. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत कुडाळ मालवणचे…

गतवर्षीची भरपाई अद्याप मिळाली नसल्याने नुकसानग्रस्त वंचित शेतकरी आक्रमक..

सावंतवाडी /- गतवर्षी ऑगस्ट व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस गावातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. भरपाई मिळणार या आशेने शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या पायऱ्याही झिझवल्या परंतु हमीपत्राचे…

अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती-बागायतीची नुकसानभरपाई त्वरित द्या.;काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर

सावंतवाडी /- सिंधुदुर्गात ९ ऑक्टोंबर ते १२ ऑक्टोंबर या चार दिवसांत पडलेल्या परतीच्या अवकाळी पावसाने सावंतवाडी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचे हाता तोंडाशी असलेले पीक, वाळत टाकलेले पीक वाहून व…

ऊस तोडीमध्ये वाशीलेबाजीला थारा देणार नाही.;सतीश सावंत

वैभववाडी/- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऊस लागवड मोठया प्रमाणात सुरू आहे. सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांपासून लोकप्रतिनिधी पर्यंत ऊस शेती केली जात आहे.कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना थारा देऊ नये.लोकप्रतिनिधी आधी व गरीब शेतकऱ्यांचा ऊस मागाऊन…

कळींगड उत्पादक शेतक-यांसाठी कळींगड उत्पादक मालाचे योग्य मार्केटींग करण्या विषयी १२ऑक्टोबर बैठक.;सतीश सवांत

सिंधुदुर्गनगरी /- सोमवार दि १२ऑक्टोबर २०२० रोजी कळींगड उत्पादक शेतक-यांसाठी प्रोडयूसर कंपनी जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी तसेच कळींगड उत्पादक मालाचे योग्य मार्केटींग करण्या विषयी चर्चा याबाबत कळींगड उत्पादक शेतक-यांची ११.३० वाजता…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतीविषयी बैठक संपन्न..

मुंबई /- शेती व पणनसंबंधी केंद्र सरकारच्या कायद्यांवर विचारविनिमय करून धोरण निश्चित करणेबाबत विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक आज सह्याद्री अतिथिगृह सभागृह येथे झाली. या बैठकीस काही शेतकरी नेते हे…

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपये मदत जाहीर करावी.; युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक

कुडाळ /- मार्च पासून लाॅकडाऊनची कोंडी सुटता सुटेना तसेच शेतकरी,कष्टकरी मजूर यांचे दैनंदिन जीवनमान अद्याप स्थिरस्थावर झालेले नाही.त्यामुळे येथील सर्वसामान्य शेतकरी.मजुरदार. महाभयंकर आर्थिक संकटात सापडलेला असतानाही उदार.उसनवारी करून शेतात राबून…

निगुडेतील शेतकर्‍यांवर रस्त्यावरच दूध संकलन करण्याची आली वेळ.; शेतकर्यांमधुन संताप व्यक्त..

सावंतवाडी /- निगुडे येथे महामाया दूध संस्था शाखेमार्फत होणारे गोकुळचे दूध संकलन बंद करण्याचे आदेश जिल्हा दुग्धविकास अधिकार्‍यांनी दिल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. दुकानगाळ्यातही संकलन करण्यास मनाई केल्याने…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व्यतिरिक्त दरवर्षी मिळणार 5000₹,जाणून घ्या काय स्कीम आहे..

नवी दिल्ली /- कृषी खर्च आणि किंमती आयोगाने (सीएसीपी) पंतप्रधान किसान सन्मान निधी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 5,000 रुपये देण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. शेतकऱ्यांना खताचे अनुदान म्हणून दरवर्षी पाच हजार…

या राज्यातील सरकार शेतकऱ्यांना देणार ४००० रुपये

नवी दिल्ली /- सध्या देशभरात शेतकऱ्यांना ‘किसान सन्मान निधी’च्या माध्यमातून दरवर्षी टप्प्याटप्प्याने ६ हजार रुपये दिले जातात. याव्यतिरिक्त मध्यप्रदेशमधील शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे ४ हजार रुपये दिले जाणार आहेत. मध्यप्रदेशात होत…

You cannot copy content of this page