शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा निधी आपण उपलब्ध करून देणार.;राज्यमंत्री अब्दुल सत्तार
वेंगुर्ला /- वेंगुर्ले येथील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत जो प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे, त्यासाठीचा निधी आपण उपलब्ध करून देणार आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यानुसार जिल्ह्याची जी मागणी असेल त्या मागणीची पुर्तता आपण…
