Category: सिंधुदुर्ग

जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार सानुग्रह अनुदानाची रक्कम..

सावंतवाडी /- जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे .ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी सौ. दीपाली पाटील…

नांदगांव येथे रिक्षा व्यावसायीकांना धमकी- शिवीगाळ करणाऱ्या आरोपीवर कारवाई करा..

कणकवली /- नांदगांव तिठा येथे सन्मित्र रिक्षा संघटना नांदगांव यांचे रिक्षा स्टॅन्ड गेली ४० वर्षे आहे . या ठिकाणी नांदगाव , असलदे , तोंडवली- बावशी , ओटव व माईण ,…

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू..

सावंतवाडी /- मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी वर्गात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.…

जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था सुधारा-:परशुराम उपरकर..

सावंतवाडी /- सिंधुदुर्गातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या संख्येत वारंवार वाढ होत आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांसह नागरिकांना होणारा त्रास यावर लक्ष वेधण्यासाठी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत…

नवीन कुर्ली गावच्या ग्रामपंचायतीचा प्रश्न लागणार मार्गी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार बैठक

अनंत पिळणकर यांना मंत्री जयंत पाटील आणि मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आश्वासन कणकवली /- कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली गावच्या ग्रामपंचायतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जाणार असून लवकरच मंत्रालयात…

घरगुती वीज ग्राहकांची वीज बिले माफ करण्यासाठी राज्य सरकारने महावितरणला अनुदान द्यावे..

व्यापारी संघातर्फे तहसीलदारांना निवेदन सादर… मालवण /- कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट ध्यानात घेत दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर असणाऱ्या राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांची गेल्या ६ महिन्यांची संपूर्ण…

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेती, सुपारी बागायतदारांना दिवाळीपूर्वी भरपाई द्या..

भाजप किसान मोर्चाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन सादर… मालवण /- अवकाळी पावसाने शेती व सुपारी बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांना शासनाने दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी तालुका भाजप किसान मोर्चाच्यावतीने…

राज्यातील ३००जिल्हापरिषद शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी शासन निर्णय..

मालवण तालुक्यातून केद्र शाळा आचरे नं १ची निवड निवड झालेल्या शाळांची निकषांच्या आधारे पडताळणी करून बदल नसल्यास यादीतील शाळा अंतीम होणार आचरा /- महाराष्ट्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील प्रत्येक…

उद्धव ठाकरेंनी बेडकांच्या नावाने उडवलेली टोपी नारायण राणेंनी स्वतःहून झेलली…! आमदार वैभव नाईक

सिंधुदुर्ग /- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील संयमी व सुसंस्कृत असे नेते आहेत. गेल्या पंधरा वर्षात शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर असंख्य वेळा त्यांचे नाव घेऊन टिका…

मसुरे देऊळवाडीत भरतेय शाळेबाहेरील शाळा.;शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची साथ

मसुरे /- कोरोना महामारी मुळे संपूर्ण जग संकटात आहे अशा स्थितीत देशातील सर्व शाळा१६ मार्च २०२०पासून पूर्णपणे बंद आहेत. शाळा सुरू करण्यासंदर्भात अजून शासन निर्णय व्हायचा आहे . सध्यस्थितीत शाळेतील…

You cannot copy content of this page