मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत.;नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला..
सिंधुदुर्ग /- गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदिचे पाणी पात्राबाहेर रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी…
