राज्यात पुढचे 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा..
रत्नागिरी /- राज्यात पुढचे तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात पुढचे तीन दिवस अति मुसळधार पाऊस असेल त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला…
