राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली मठ सरपंच यांनी ग्रामस्थांसहीत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
मठ गावातील वादळग्रस्तांना तातडीची मदत तसेच बोवलेकरवाडी येथील पुल नुतनीकरण होण्यासाठी केली मागणी.. सिंधुदुर्ग /- १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या चक्रीवादळाने वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावातील ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान झाले .सुमारे १००…
