चिंताजनक! राज्यात मृतांची संख्या 30 हजारांवर
रत्नागिरी /- देशभरासह राज्यात कोरोना विषाणूचा कहर झाला असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाख 77 हजार 374 वर गेली आहे. तर राज्यात आत्तापर्यंत 29 हजार 894 जणांचा मृत्यू झाला असून…
रत्नागिरी /- देशभरासह राज्यात कोरोना विषाणूचा कहर झाला असून राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाख 77 हजार 374 वर गेली आहे. तर राज्यात आत्तापर्यंत 29 हजार 894 जणांचा मृत्यू झाला असून…
रत्नागिरी /- शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष टोकाला पोहचला असताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमकीचा फोन आला आहे. ABVP च्या कार्यकर्त्यानं धमकीचा फोन केल्याचा संशय व्यक्त करण्यात…
मालवण /- कुडाळ -मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज मालवण तहसील कार्यालयात दक्षता समितीची आढावा बैठक घेतली.त्याचबरोबर मालवण पंचायत समितीची आढावा बैठक,कोविड१९ च्या पार्श्वभूमीवर मालवण ग्रामीण रुग्णालयात तालुका आरोग्य यंत्रणेचा…
रत्नागिरी /- रत्नागिरीतील पावस मेर्वी परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याची प्रचंड दहशत आहे. माणसांवर बिबट्याने हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. हल्ला झाल्यावर प्रशासन काही दिवस उपाययोजना करते मात्र बिबट्याचा बंदोबस्त…
मालवण / – येथील ग्रामीण रुग्णालयात आज करण्यात आलेल्या तपासणीत ११ कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात शहरात ५ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण सापडले आहेत. ही माहिती ग्रामीण रुग्णालयाचे…
मालवण/ मालवण शहर आणि तालुक्यात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मालवण सुवर्णकार संघाच्या वतीने बुधवार दि. १६/०९/२०२० ते बुधवार दि. २३/०९/२०२० पर्यंत मालवण शहरातील सराफी पेठ बंद ठेवण्याचा निर्णय…
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 491 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 983 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 51…
वेंगुर्ले /- तालुक्यातील तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात पंचायत समिती वेंगुर्ला सभापती सौ अनुश्री कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील सर्व…
आचरा/- शासकीय जमीनीवरील खाजगी नोंद हटविण्याबाबत आचरा ग्रामपंचायतीने मालवण तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाबाबत आचरा देवस्थान कमिटीकडून मालवण तहसीलदारांना निवेदनातून खुलासा देण्यात आला आहे. यात त्यांनी आचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पदाचा गैर वापर…
आचरा /- सिने-नाट्य दिग्दर्शक दिपक दत्ताराम कदम यांची केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली येथे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी पुन्हा निवड झाली आहे . याबाबत केंद्रीय मानवाधिकार संघटन राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद दहिवाले…
You cannot copy content of this page