Category: इतर

पर्यटन व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनामार्फत ठोस उपाययोजना कराव्यात.;नितीन तायशेटे

मालवण /- कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली…

कांदळगाव ग्रामपंचायतच्यावतीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास संगणक व प्रिंटर भेट..

मालवण /- कांदळगाव ग्रामपंचायतच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातून प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास संगणक व प्रिंटर प्रदान करण्यात आला त्याचा शुभारंभ कांदळगाव सरपंच उमदी उदय परब यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी…

तारकर्ली पर्यटन संस्थेच्या निवेदनाची दखल..

जलपर्यटन व्यावसायिकांच्या विविध मागण्यांचा प्रस्ताव बंदर कार्यालयाकडून वरिष्ठ कार्यालयास सादर.. मालवण /- तारकर्ली पर्यटन विकास संस्थेमार्फत जलक्रिडा व्यावसाईकांच्या समस्येबाबत मालवण बंदर अधिकारी यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा करून निवेदन…

प्रशासन गतिमान करणे हा जनता दरबारचा मुख्य उद्देश.;पालकमंत्री उदय सामंत

आजच्या जनता दरबाराला प्रचंड प्रतिसाद सिंधुदुर्गनगरी /- प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांची कामे करण्याची भूमिका घ्यावी, आजचा जनता दरबार हा प्रशासन गतिमान करणे या उद्देशानेच घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत…

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नवीन ICU व महिला रुग्णालय येथे मॉड्युलर शस्त्रक्रिया गृह .; पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नव्याने सुसज्ज असा ICU उभारावा तसेच कुडाळ येथील महिला रुग्णालयामध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर उभारावे यासाठीचे प्रस्ताव संबंधित विभागांनी लवकरात लवकर तयार करुन पाठवावेत अशा…

मालवण वासियांच्या सेवेसाठी एसटीच्या दोन स्लीपर गाड्या डेपोत दाखल..

मालवण /- परिवहन मंत्री अनिल परब व आमदार वैभव नाईक यांचा प्रयत्नातून मालवण बस डेपो मधे दोन स्लीपर सीटर गाड्या मालवण वासीयांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहेत. जनतेने सरकारी आणि…

राजकीय हस्तक्षेपामुळे कुडाळ प्रांताधिकाऱ्यांची ‘चौकशी ‘दडपली.? बदलीही थांबली..!

हा तर पालकमंत्री,आमदार, जिल्हाधिकारी यांचा अवमान.! सिंधुदुर्ग /- कुडाळच्या प्रांताधिकारी आणि त्यांच्या कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराची विभागीय स्तरावरील चौकशी राजकीय हस्तक्षेपामुळे दडपण्यात आल्याचे वृत्त असून यामुळे सत्तारूढ़ शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे…

समुद्रातील बंद असलेल्या मार्गदर्शक दिव्यांमुळे निर्माण झालेल्या मच्छीमारांचा प्रश्न निकाली काढावा.;मेघनाद धुरी

मालवण /- मालवण बंदरात मेरिटाईम बोर्डाने दोन वर्षांपूर्वी समुद्रामध्ये बसविलेले नौकानयन बोया म्हणजे मार्गदर्शक दिवे पावसाळा कालावधीत समुद्राबाहेर काढून पावसाळ्यानंतर पुन्हा समुद्रात टाकण्याची कार्यवाही यावर्षी न झाल्याने हे बोया समुद्रातच…

आंबोली खून प्रकरणी तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी..

सावंतवाडी /- आंबोली घाटातील महिलेच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या तीन आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तिन्ही आरोपींना आज न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात…

मुंबई पोलिसांनी उघड केला TRP घोटाळा..

मुंबई /- मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघड केला असून तपासाला सुरुवात झाली आहे. यादरम्यान एका साक्षीदाराने एनडीटीव्हीशी बोलताना काही ठराविक चॅनेल पाहण्यासाठी आपल्याला दर महिन्याला पैसे मिळत होते असा खुलासा…

You cannot copy content of this page