जीवनशैलीत बदल केल्यास तणावमुक्त जिवन जगु.;मानसशास्त्रज्ञ पद्मजा आंबिये यांचे प्रतिपादन..
सावंतवाडी /- प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये ताणतणावांना समोरे जात असते.अनेक आजारांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंध आपल्या ताणतणावयुक्त जीवनशैलीशी असतो.सकारात्मक जीवन पद्धतीचे परिणाम आपल्या मनासह शरीरावर देखील सकारात्मकच होतात, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या…
