जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवण्यासाठी सभागृहातच सभा घ्या.;सुनील घाडीगावकर
मालवण /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनता दरबार भरवला जातो. मंत्र्यांच्या अनेक बैठका शासकीय कार्यालयात होतात. असे असताना पंचायत समितीच्याच मासिक सभा ऑनलाईन का ? ग्रामीण जनतेचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी असलेले…
