पालकमंत्र्यांनी सांगितलेले ते सव्वा पाच कोटी रुपये कुठे.;रणजित देसाई यांचा सवाल ?
कुडाळ /- पंधरा दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याला नुकसान भरपाईपोटी सव्वापाच कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती दिली होती. तसेच या नुकसानभरपाईचे वितरण देखील दिवाळीपूर्वी…
