पालकमंत्र्यांचा जिल्यात लक्ष नसल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची झाली दुर्दशा.;भाजपच्या जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांचा आरोप.
कुडाळ /- पालकमंत्री उदय सामंत यांच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कामात पूर्ण बट्ट्याबोळ झाला आहे.सध्या विकासाची काम ही फक्त पालकमंत्री आपल्या घरापूरतीच मर्यादित करत आहेत. जिल्ह्यात खड्डेच खड्डे दिसत आहे.हा…
