अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा.;मालवणात जनता कर्फ्यू नाही:-नगराध्यक्ष महेश कांदळगावकर
मालवण/- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने जनता कर्फ्यु उपयुक्त ठरला असता. मात्र व्यापारी, व्यवसाईक यांनी जनता कर्फ्यु नको अशी मागणी केली. सर्वांचा सहभाग नसेल तर जनता कर्फ्यु होऊ शकत नाही.…
