चक्रीवादळापासून कोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी केंद्राकडून ४६० कोटिंचा आराखडा.;खा.राऊत यांच्या पाठपुराव्याला यश
कुडाळ /- सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नांतुन कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्र शासनाकडून ४६० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.यामध्ये बहुउद्देशीय चक्रीवादळ आश्रयस्थाने,४७१…
