केंद्र शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.;खासदार विनायक राऊत.
सिंधुदुर्गनगरी /- सामान्य जनतेचा सर्वागिण विकास व्हावा, यासाठी केंद्र शासनाच्या सुमारे 40 लोककल्याणकारी योजना आहेत या योजनांची जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे आदेश खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिले.…
