Category: बातम्या

भाजपचं उद्धव ठाकरेंना आव्हान; कृषी विधेयकांचं विश्लेषण करून दाखवा!

महाविकास आघाडीनं कृषी कायद्याला विरोध करत भारत बंदला पाठिंबा दिल्यानं संतापलेल्या भाजपनं आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. नाशिक: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात देशभरात सध्या वातावरण तापले…

दुटप्पी असल्याच्या फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी दिलं उत्तर

दुटप्पी असल्याच्या फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी दिलं उत्तर, म्हणाले… “विरोधी पक्षनेते म्हणून आपण काय भूमिका मांडत आहोत याचा त्यांनी विचार केला पाहिजे” भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा…

युवा परिवर्तन संस्थेच्यावतीने मालवणात ९,१० डिसेंबरला केक मेकिंग कार्यशाळा.;शिल्पा खोत यांचे आयोजन..

मालवण /- युवा परीवर्तन संस्था या भारतातील सर्वात मोठ्या कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थेमार्फत मालवण पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात ९ व १० डिसेंबरला सकाळी ९.३० ते पाच या वेळेत दोन दिवसीय…

8/12 च्या भारत बंद ला छावा चा पाठींबा..

देशातील सर्व शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे मोर्चा आणला पण तो मोर्चा फेटाळून लावण्यासाठी केंद्र सरकार विविध प्रयत्न करीत असताना सुद्धा शेतकरी कडाक्याच्या थंडीत दिल्ली येथे बसून आहेत पण…

अखिलेश यादव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

  देशात सध्या शेतकरी आंदोलनावरुन वातावरण तापलं असून अनेक राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात समजवादी पक्षाकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र…

उद्या भारत बंद! शिवसेनेचं राज्यातील जनेतला ‘हे’ आवाहन

शेतकरी संघटनांनी उद्या, ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला महाविकास आघाडीनं पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या उद्याच्या…

मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट; वडिलांकडे मागितली अडीच लाखांची खंडणी

मुलाने स्वतःच्या अपहरणाचा कट रचून वडिलांकडेच खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी मुलासह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये एका…

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा अमित सामंत..

कुडाळ /- केंन्द्र सरकारच्या कृषि कायद्या विरोधात राजधानीत दिल्ली. पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकर्‍यांनी गेल्या अकरा दिवसांपासून दिल्ली येथे बेमुदत आंदोलन पुकारले आहे.माञ शेतकरी विरोधी असलेले भाजप सरकार या…

आंध्रात अज्ञात आजाराचं थैमान; ३०० रुग्ण दाखल, एकाचा मृत्यू

Andhra Pradesh Mysterious Disease : आंध्र प्रदेशात एका रहस्यमय आजारानं एकाचा मृत्यू झालाय तर जवळपास ३०० जण रुग्णालयात दाखल झालेत. दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयातल्या डॉक्टरांचं एक विशेष पथक एलुरूला दाखल झालंय.…

नेरूर येथे वयोमर्यादित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.;युवासेनेचे रूपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन..

कुडाळ /- नेरुर गावचे युवासेनेचे धडाडीचे कार्यकर्ते कुमार चिन्मय पोईपकर आणि मित्रमंडळ आयोजित नेरूर येथे वयोमर्यादित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन हे ‘ युवासेना चषक ‘ करण्यात आले.या स्पर्धेचे श्रीफळ वाढवून शुभारंभ…

You cannot copy content of this page