वेंगुर्ला पाल येथील काजू – आंबा कलमे नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणी
वेंगुर्लावेंगुर्ला तालुक्यातील पाल सडा वाघबीळ येथे रविवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत येथील २० – २५ शेतकऱ्यांचे काजू – आंबा कलमांचे मोठ्या प्रमाणात पीक क्षेत्र जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे…
