Category: शैक्षणिक

सीईटी प्रवेश परीक्षा तारखा जाहीर..

मुंबई /- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार विधी 5 वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 11 ऑक्टोबरला घेण्यात…

पळसंबमध्ये भरतेय ‘शाळे बाहेरील शाळा’ !

मसुरे /- मालवण तालुक्यातील पळसंब शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पळसंब गावामध्ये मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘शाळे बाहेरील शाळा’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गावातील चिंदरकर घर , दशरथ सावंत…

कळसुलकर इंग्लिश स्कूल मध्ये प्रा.रमेश चिटणीस ग्रंथालयाचे उदघाटन…

सावंतवाडी /- प्रा.रमेश चिटणीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये प्रा.रमेश चिटणीस यांच्या नावाने ग्रंथालयाचे उदघाटन नुकतेच करण्यात आले.प्रा.जी.ए.बुवा सर यांनी फित कापून या ग्रंथालयाचे उदघाटन केले. याप्रसंगी यशवंतराव भोसले नाॕलेज…

देशात आजपासून ‘या’ 10 राज्यात अटी शर्थींसह शाळा सुरू..

नवी दिल्ली /- कोरोना संकटात अनलॉक-4 च्या प्रक्रियेत आजपासून अनेक गोष्टी सुरु करण्यात येणार आहेत. आजपासून सांस्कृतिक, मनोरंजन, धार्मिक, राजनितिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये 100 लोकांना मास्क लावून सहभागी होण्याची परवानगी…

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक भारतीच्या माध्यमातून लढा उभारणार !;संतोष पाताडे

मसुरे /- महाराष्ट्रात राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित केलेल्या आंतरजिल्हा बदली कार्यमुक्ती व आंतरजिल्हा बदलीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश होण्यासाठी google meet सभा संपन्न झाली.सभेला 100 आंतरजिल्हा…

नापास विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात होणार : उदय सामंत*

रत्नागिरी /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलंब झालेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल 10 ऑक्टोबरपासून लागण्यास सुरूवात होणार आहे. ▪️ तसंच विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही,” असं स्पष्टीकरण उच्च व…

आता शासनाने पहिलीच्या प्रवेशाचे वय केले निश्चित; जाणून घ्या..

मुंबई आता शासनाने पहिलीच्या प्रवेशाचे वय केले निश्चित केले आहे.राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप-नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत…

परीक्षांचा निकाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात..

मुंबई /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षांची परीक्षा घेण्यासाठी राज्यातील विद्यापीठांना 31 ऑक्टोबपर्यंत मुदत दिली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत निकाल जाहीर करण्याची सूचनाही दिली आहे. अंतिम वर्षांची…

अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत UGC चा मोठा निर्णय; राज्यसरकारचा निर्णय बदलणार जाणून घ्या..

नवी दिल्ली /-गेल्या २ ते ३ महिन्यांपासून राज्यातल्या पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून मोठा गोंधळ सुरू होता. परीक्षा नक्की होणार आहेत किंवा नाही, यावरून विद्यार्थ्यांमध्येही मोठा संभ्रम होता. पण…

अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत UGC चा मोठा निर्णय; राज्यसरकारचा निर्णय बदलणार जाणून घ्या..

नवी दिल्ली /- गेल्या २ ते ३ महिन्यांपासून राज्यातल्या पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून मोठा गोंधळ सुरू होता. परीक्षा नक्की होणार आहेत किंवा नाही, यावरून विद्यार्थ्यांमध्येही मोठा संभ्रम होता.…

You cannot copy content of this page