Category: शैक्षणिक

अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत UGC चा मोठा निर्णय; राज्यसरकारचा निर्णय बदलणार जाणून घ्या..

नवी दिल्ली /-गेल्या २ ते ३ महिन्यांपासून राज्यातल्या पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून मोठा गोंधळ सुरू होता. परीक्षा नक्की होणार आहेत किंवा नाही, यावरून विद्यार्थ्यांमध्येही मोठा संभ्रम होता. पण…

अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत UGC चा मोठा निर्णय; राज्यसरकारचा निर्णय बदलणार जाणून घ्या..

नवी दिल्ली /- गेल्या २ ते ३ महिन्यांपासून राज्यातल्या पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून मोठा गोंधळ सुरू होता. परीक्षा नक्की होणार आहेत किंवा नाही, यावरून विद्यार्थ्यांमध्येही मोठा संभ्रम होता.…

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय;माध्यमिकचे पाचवी वर्ग प्राथमिकला जोडणार जाणून घ्या..

मुंबई /- राज्यातील माध्यमिक शाळांमधील इयत्ता पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्यात येणार आहेत. यामुळे मुलांना पूर्ण प्राथमिक शिक्षण एकाच शाळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. हे करत असताना पाचवीला शिकवणाऱ्या…

राज्यातील १०१ शाळांनी मान्यतेविनाच लाटले अनुदान!, केंद्र सरकारची पडताळणी मोहीम

नवी दिल्ली /- देशभरातील शाळांची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर आणण्याची मोहीम केंद्र शासनाने सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात महाराष्ट्रातील १०१ शैक्षणिक संस्थाचालकांची बनवेगिरी पकडली गेली आहे. राज्यातील १०१…

बारावीचा मूल्यमापन आराखडा जाहीर; तोंडी परीक्षेऐवजी आता ‘अ‍ॅक्टिव्हिटी शीट’ वर भर

मुंबई/- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा मूल्यमापन आराखडा जाहीर करण्यात आला असून व्यावहारिक कौशल्याची गरज लक्षात घेऊन या आराखड्यात विषय ज्ञान, आकलन आणि उपयोजनाला अधिक महत्त्व…

मालवणात शासकीय फार्मसी महाविद्यालय व्हावे:-फार्मसी कृती समितीची पालकमंत्री यांच्याकडे मागणी;

मालवण /- शासकीय फार्मसी महाविद्यालय मालवणात व्हावे अशी मागणी जिल्हा फार्मसी कृती समितीच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली आहे. याला श्री. सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रश्न लवकरच…

ASD- 86 सोशल फाऊंडेशनतर्फे गरजवंत विद्यार्थिनींना सायकल प्रदान

मालवण/- मालवण येथील अ. शि. दे.टोपीवाला हायस्कुलच्या १९८६ सालच्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ASD- 86 सोशल फाऊंडेशन तर्फे प्रशालेतील दोन गरजवंत विद्यार्थिनींना सायकल प्रदान करण्यात आल्या. ASD -86…

राज्यात दिवाळी नंतरच शाळा सुरू होणार :-शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई /- यवतमाळ – केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्था चालक महामंडळाची बैठक घेतली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु…

जेईई मेन परीक्षा निकाल जाहीर;अशी पहा आपली गगुणपत्रिका

नवी दिल्ली /- जेईई मेन परीक्षा निकाल जाहीर (JEE Main Result 2020 Declared) झाला आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी (NTA) ने आज (11 सप्टेंबर 2020) संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) परीक्षेचा अंतिम…

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी म्हणून श्री रमण पाटील यांची नियुक्ती

मालवण / – सिंधुदुर्ग ओरोस येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पदावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय , मुंबई येथे सेवा वर्ग पद्धतीने कार्यरत असणारे श्री रमण फकीर पाटील…

You cannot copy content of this page