Category: शैक्षणिक

देशात आजपासून ‘या’ 10 राज्यात अटी शर्थींसह शाळा सुरू..

नवी दिल्ली /- कोरोना संकटात अनलॉक-4 च्या प्रक्रियेत आजपासून अनेक गोष्टी सुरु करण्यात येणार आहेत. आजपासून सांस्कृतिक, मनोरंजन, धार्मिक, राजनितिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये 100 लोकांना मास्क लावून सहभागी होण्याची परवानगी…

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक भारतीच्या माध्यमातून लढा उभारणार !;संतोष पाताडे

मसुरे /- महाराष्ट्रात राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित केलेल्या आंतरजिल्हा बदली कार्यमुक्ती व आंतरजिल्हा बदलीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश होण्यासाठी google meet सभा संपन्न झाली.सभेला 100 आंतरजिल्हा…

नापास विद्यार्थ्यांची परीक्षा एका महिन्यात होणार : उदय सामंत*

रत्नागिरी /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलंब झालेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल 10 ऑक्टोबरपासून लागण्यास सुरूवात होणार आहे. ▪️ तसंच विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर कोविडचा शेरा देण्यात येणार नाही,” असं स्पष्टीकरण उच्च व…

आता शासनाने पहिलीच्या प्रवेशाचे वय केले निश्चित; जाणून घ्या..

मुंबई आता शासनाने पहिलीच्या प्रवेशाचे वय केले निश्चित केले आहे.राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप-नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत…

परीक्षांचा निकाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात..

मुंबई /- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षांची परीक्षा घेण्यासाठी राज्यातील विद्यापीठांना 31 ऑक्टोबपर्यंत मुदत दिली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत निकाल जाहीर करण्याची सूचनाही दिली आहे. अंतिम वर्षांची…

अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत UGC चा मोठा निर्णय; राज्यसरकारचा निर्णय बदलणार जाणून घ्या..

नवी दिल्ली /-गेल्या २ ते ३ महिन्यांपासून राज्यातल्या पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून मोठा गोंधळ सुरू होता. परीक्षा नक्की होणार आहेत किंवा नाही, यावरून विद्यार्थ्यांमध्येही मोठा संभ्रम होता. पण…

अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत UGC चा मोठा निर्णय; राज्यसरकारचा निर्णय बदलणार जाणून घ्या..

नवी दिल्ली /- गेल्या २ ते ३ महिन्यांपासून राज्यातल्या पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून मोठा गोंधळ सुरू होता. परीक्षा नक्की होणार आहेत किंवा नाही, यावरून विद्यार्थ्यांमध्येही मोठा संभ्रम होता.…

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय;माध्यमिकचे पाचवी वर्ग प्राथमिकला जोडणार जाणून घ्या..

मुंबई /- राज्यातील माध्यमिक शाळांमधील इयत्ता पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्यात येणार आहेत. यामुळे मुलांना पूर्ण प्राथमिक शिक्षण एकाच शाळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. हे करत असताना पाचवीला शिकवणाऱ्या…

राज्यातील १०१ शाळांनी मान्यतेविनाच लाटले अनुदान!, केंद्र सरकारची पडताळणी मोहीम

नवी दिल्ली /- देशभरातील शाळांची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर आणण्याची मोहीम केंद्र शासनाने सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात महाराष्ट्रातील १०१ शैक्षणिक संस्थाचालकांची बनवेगिरी पकडली गेली आहे. राज्यातील १०१…

बारावीचा मूल्यमापन आराखडा जाहीर; तोंडी परीक्षेऐवजी आता ‘अ‍ॅक्टिव्हिटी शीट’ वर भर

मुंबई/- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा मूल्यमापन आराखडा जाहीर करण्यात आला असून व्यावहारिक कौशल्याची गरज लक्षात घेऊन या आराखड्यात विषय ज्ञान, आकलन आणि उपयोजनाला अधिक महत्त्व…

You cannot copy content of this page