कोरोना काळात ‘आत्मनिर्भर’मुळेच मिळाली नागरिकांना ऊर्जा.;केंद्रीय सचिव विनोद तावडे
आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाचा कुडाळ येथे समारोप कुडाळ /- ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा’ सर्व नागरिकांनी लाभार्थी बनुन आत्मनिर्भर बनावे,या योजनेसाठी जवळपास २० लाख कोटीचे पॅकेज ची पंतप्रधान नरेंद मोदी यांनी तरतूद…
