चाकोरीबाहेरील शिक्षणातून ध्येय निश्चित करा.;सतीश सावंत भिरवंडे ग्रा.प.तर्फे गुणवंत्ताचा सत्कार
कणकवली /- दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची दिशा ठरवत त्यादृष्टीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. चाकोरीबाहेरील अभ्यासक्रम, स्पर्धात्मक परीक्षा यातून उच्च दर्जाच्या नोकरी मिळविण्यासाठी प्रत्येक मुलाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, असे…
