सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांचा पुढाकाराने चिपळूण खेर्डी येथील पूरग्रस्तांना सिंधुदुर्गातून मदत..
खारेपाटण /- कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने सर्वत्र पुरपरिस्थिती निर्माण झाली असून याचा सर्वाधिक फटका हा कोकणातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पुराच्या पाण्याने अनेकांचे…
