आघाडी सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.;आम.नितेश राणे.
कणकवली /- केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले असल्याने आघाडी सरकारने तातडीने मराठा आरक्षण देण्यासाठीची आवश्यक ती प्रक्रिया सुरु करायला हवी होती. मात्र आघाडी…
