जाचक अटींमुळे विशेष प्रवर्गातील लाभार्थींना योजनांचा लाभ मिळत नाही.;राष्ट्रवादीच्या गोविंद कदम,दीपक जाधव यांचे बीडीओना निवेदन..
दोडामार्ग /- महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना या जिल्हा परिषद, पंचायत समिती, गावातील ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत असतात. यात मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती तसेच इतर लाभाच्या योजना राबविण्यात येतात, पण यासाठी…
