वाघाने हल्ला करून ३ वर्षे लोटली तरि नुकसान भरपाई नाही
रत्नागिरी /- संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी गवळवाडीतील ग्रामस्थ गोविंद धोंडू कांबळे यांच्या घरात घुसून बिबट्याने २३ डिसेंबर २०१७ ला भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर कांबळे यांना योग्य ती नुकसान भरपाई…
