आंबा घाटातून जाताय…मग थांबा!
कोणती वाहतूक कधी होणार सुरू?, अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती
कोल्हापूर /- गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबा घाटात अनेक ठिकाणी पडझड झाली होती. यातच पावसामुळे २३ जुलै रोजी दरडही कोसळली होती. तेव्हापासून कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणारा हा मार्ग…
