पत्रकार प्रकाश नाईक यांचे दुःखद निधन..
पत्रकार प्रकाश नाईक यांचे दुःखद निधन झाले आहे.दैनिक तरुण भारतचे कागल तालुका प्रतिनिधी व गेली ३५ वर्षे काम करीत असलेले सहकारी मित्र आणि जेष्ठ पत्रकार प्रकाश नाईक यांचे दुःखद निधन…
पत्रकार प्रकाश नाईक यांचे दुःखद निधन झाले आहे.दैनिक तरुण भारतचे कागल तालुका प्रतिनिधी व गेली ३५ वर्षे काम करीत असलेले सहकारी मित्र आणि जेष्ठ पत्रकार प्रकाश नाईक यांचे दुःखद निधन…
कोल्हापूर /- राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या स्मृतीदिना निमित्त आज रविवार दिनांक २० डिसेंबर २०२० रोजी महानगरपालिका नेहरूनगर विद्यालयात व शेजारी प्रभागात नेहरुनगर विद्यालय व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या…
कोल्हापूर: आयकर विभागाची कारवाई टाळण्यासाठी तब्बल दहा लाखाची लाच स्वीकारताना कोल्हापुरातील आयकर निरीक्षक प्रताप महादेव चव्हाण याला आज, शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले. ही कारवाई लक्ष्मीपुरी येथे करण्यात आली. याबाबत अधिक…
कोल्हापूरः माधुरी राजेंद्र खोत सध्दुड प्रणेती माता बाल आरोग्य मी माझ्या अनंतशाती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्थेच्या सौजन्याने अवयव दान शिबीर व अवयव दान देहदान या विषयी कोल्हापूर जिल्हासह जणजागृती अभियान…
कोल्हापूरः अर्जूनवाङा( ता. राधानगरी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ. संपदा नामदेव चौगुले यांची बिनविरोध निवङ झाली. निवङणूक अधिकारी म्हणून राशिवङे ‘ बूद्रूक’ येथील मंङल अधिकारी देवीदास सूर्यकांत तारङे…
कोल्हापुर /- पदवीधर मतदार संघातील पराभवाच्या कारणामुळे कोल्हापुर जिल्ह्यातच भाजप मध्ये बंड झाल्याचे निदर्शनाला आले असून या जिल्ह्यातील भाजपच्याच काही जबाबदार कार्यकर्त्यांनी या पराभवाला प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील…
व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांचे प्रतिपादन.. कोल्हापूर /- स्वराज्य निर्माण संस्थेचे अध्यक्ष संदिप बोटे यांचे कार्य समाजातील युवकांना प्रेरणादायक आहे.कोरोणा काळात समाजातील आशावर्कर, पोलिस कर्मचारी,अंगणवाडी सेविका यांना केलेले अनमोल…
कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील जांभळी परिसरात महिलेने दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तिने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दोन लहान मुलींसह…
कोल्हापूर :/- ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत पुन्हा अंतर्गत बंडाळीला तोंड फुटले आहे. या बंडाळीमुळेच सेनेला गेल्या विधानसभा निवडणुकीत तोंडघशी पडावे लागले. जिल्ह्यातील सहा आमदारांच्या जागी सेनेला एका जागेवर समाधान…
भारतातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. कोल्हापुरातील रुग्णालयात सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूर: एकेकाळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…
You cannot copy content of this page