भास्कर जाधव यांचा प्रश्न स्वतःची वाळू चोरी वाचवण्यासाठीच.;माजी खा.निलेश राणे
रत्नागिरी /- शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आज सभागृहात विचारलेला वाळूसंदर्भातील प्रश्न स्वतःचे वाळूचे धंदे वाचवण्यासाठीच केला, असा घणाघाती आरोप माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केला.…
