Author: Loksanvad News

जिल्ह्यात एकूण 1 हजार 916 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 105

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 1 हजार 916 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 105 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

शेतकऱ्यांसाठीही ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ आवश्यक.;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई /- ई-पिक पाहणी मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ ठरले…

वैभववाडीत तालुक्यात कोरोना संसर्गचे 17 रुग्ण

वैभववाडी / – वैभववाडी तालुक्यात आता पर्यंत 106 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 17 रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर सांगूळवाडी येथील कोविड सेंटर येथे उपचार सुरू आहेत.आता पर्यंत 89 कोरोना…

कोकिसरेत शंकर मंदिरातील पिंडीवर प्रकटली नागदेवता  दर्शनासाठी ;नागरिकांची गर्दी..

वैभववाडी /- वैभववाडी शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या शंकर मंदिरातील पिंडीवर नाग देवता प्रकट झाली आहे. त्यामुळे आज दुपारपासून नागदेवतेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी गर्दी केली होती. कोकिसरे गावच्या हद्दीत…

वेंगुर्ला तालुक्यात १७० व्यक्ती कोरोनामुक्त..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यात आज ७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून एकूण २७५ पॉझिटिव्ह रुग्णापैकी १७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे. आज…

१ ऑक्टोबर पासून या प्रकारच्या व्यवहारावर द्यावा लागणार अधिक टॅक्स;जाणून घ्या.

नवी दिल्ली /- आता केंद शासनाने आपल्या मागील नियमावलीत बदल केले आहेत. परदेशात पैसे पाठविण्यावर कर वसूल करण्याबाबत केंद्र सरकारने नवीन नियम बनविले आहेत. हे नियम 1 ऑक्टोबर 2020 पासून…

देशात इंटरनेट युजर्सच्या संख्येत वाढ..

नवी दिल्ली /- ▪️ देशात इंटरनेट वापरकर्त्यांच्यां संख्येत मार्च 2020 च्या संपलेल्या तिमाहीत 3.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण इंटरनेट युजर्सची संख्या 74.3 कोटींवर पोहोचली आहे. ▪️ भारतीय दूरसंचार…

देशात आजपासून ‘या’ 10 राज्यात अटी शर्थींसह शाळा सुरू..

नवी दिल्ली /- कोरोना संकटात अनलॉक-4 च्या प्रक्रियेत आजपासून अनेक गोष्टी सुरु करण्यात येणार आहेत. आजपासून सांस्कृतिक, मनोरंजन, धार्मिक, राजनितिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये 100 लोकांना मास्क लावून सहभागी होण्याची परवानगी…

राज्यसभेतील ‘या’ आठ खासदारांचे निलंबन..

नवी दिल्ली /- राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांना निलंबन करण्यात आले आहे.राज्यसभेत कृषी विधेयके रविवारी मांडली जात असताना निर्माण करण्यात आलेल्या गोंधळामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी…

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक भारतीच्या माध्यमातून लढा उभारणार !;संतोष पाताडे

मसुरे /- महाराष्ट्रात राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने आयोजित केलेल्या आंतरजिल्हा बदली कार्यमुक्ती व आंतरजिल्हा बदलीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश होण्यासाठी google meet सभा संपन्न झाली.सभेला 100 आंतरजिल्हा…

You cannot copy content of this page