मुंबई-गोवा महामार्गावर झाराप जांभळ बस थांब्या नजिक टेम्पो, डंपर वाहनात अपघात..
कुडाळ/- मुंबई-गोवा महामार्गावर झाराप जांभळ बस थांब्या नजिक भावई मंदिर फाटा येथे टेम्पो व डंपर या दोन वाहनात अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक व टेम्पो मधील अन्य एक असे…
कुडाळ/- मुंबई-गोवा महामार्गावर झाराप जांभळ बस थांब्या नजिक भावई मंदिर फाटा येथे टेम्पो व डंपर या दोन वाहनात अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक व टेम्पो मधील अन्य एक असे…
कणकवली /- सांगली तालुक्यातील बेळणे खुर्द सतीचा माळ येथे फिर्यादी देवदास बाबुराव कारांडे हे आपल्या आई सोबत राहतात. बेळणे येथे त्यांचे एक छोटे हॉटेल असून त्यावर त्यांची उपजीविका चालते. दरम्यान,काल…
मुंबई /- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या…
रत्नागिरी /- रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत.या निवडणुकीत सहकार पॅनलने बाजी मारली आहे. शिवसेना नेते नामदार उदय सामंत आणि राष्ट्रवादी…
मालवण /- मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संचलित मालवणी बझार मालवण या डिपार्टमेंट स्टोअर्सला नाबार्ड पुणे चे असिस्टंट मॅनेजर श्री. प्रेमचंद, नाबार्ड जिल्हा प्रबंधक अजय…
कुडाळ /- राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात वेताळ-बांबर्डे गावातील समस्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा प्रशासन यांनी वेळ काढून भूमिका घेतल्याने जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे या संदर्भात वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून…
कणकवली /- शहरात गेले काही वर्ष एक मनोरुग्ण महिला फिरत होती. त्या महिलेची होणारी परवड पाहून कणकवलीतील संवेदशील नागरिकांनी कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या परवागनीने त्या महिलेची परवड दूर…
वेंगुर्ला /- आमदार दिपक केसरकर यांनी आज शनिवारी वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.दरम्यान त्यांनी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना भेटून तौक्ते वादळाच्या निकषाप्रमाणे लवकरात लवकर मदत व…
सिंधुदुर्ग /- ग्रामपंचायत हद्दीतील दिवाबत्तीची देयके भरणेसाठी महावितरण कडुन ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव येत होता. सदर देयके भरणे हे ग्रामपंचायतीच्या दृष्टिने आर्थिक दृष्ट्या खुपच कठीण होत होते. दिवाळी सणाच्या अगोदर महावितरणने…
कणकवली /- त्रिपुरा येथील न घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात मालेगाव, नांदेड, अमरावती येथे दंगली झाल्या आहेत. त्यात विनाकारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सत्ताधारी पोलिसांमार्फत अडकवत आहेत. अटकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी…
You cannot copy content of this page