..नाहीतर कुजलेल्या व कोंब फुटलेल्या भाताच्या पेंढ्या जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयात भेट देणार.;रणजित देसाई
कुडाळ /- गेले पंधरा ते वीस दिवस संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेल्या भाताची नासाडी होताना पाहण्याशिवाय त्यांच्यासमोर कोणताच पर्याय नाही. अनेक वेळा मागणी करून…
