Month: September 2020

SBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज! आज रात्रीपासून बंद होणार ही,महत्त्वाची सेवा.;जाणून घ्या..

नवी दिल्ली /- कोरोना व्हायरस संकटकाळात बँकांनी त्यांच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआयने देखील त्यांच्या ग्राहकांना अशी माहिती दिली आहे की, डेबिट आणि क्रेडिट…

CRZ जनसुनावणी पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या घिसाडघाईचा जिल्ह्यातील बाधित गावांना बसू शकतो फटका..

सिंधुदुर्ग /- जिल्हा प्रशासनाने सलग तिसऱ्या दिवशी CRZ जनसुनावणी ठेऊन घाईगडबडीत जनसुनावणी आटोपण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे दिसत आहे.. पहिल्याच दिवशी ऑनलाईन जनसुनावणी घेताना ढिसाळ नियोजनामुळे सुनावणी रद्द करण्यात आली. सदर सुनावणीच्या…

शहरातील सार्व.बांध. विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन.;राकेश कांदे

कुडाळ /- कुडाळ शहरातील सार्व.बांध. विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवा अन्यथा कुडाळ शहर भाजपच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करणार – राकेश कांदे यांनी दिला आहे.कुडाळ शहरातील सार्व.बांध. विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या…

सी.आर.झेड सुनावणी प्रकरणी प्रशासनाने जनतेला “गृहीत” धरू नये.; रणजित देसाई

कुडाळ /- सीआरझेडच्या प्रारूप आराखड्यावर हरकती करता जनसुनावणी चे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला ही जनसुनावणी ऑनलाइन पद्धतीने होणार होती. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे व व्यवस्थेमधील बिघाडामुळे ही ई जनसुनावणी…

बिळवस सरपंचपदी मानसी पालव यांची बिनविरोध निवड..

मसुरे /- बिळवस ग्रामपंचायत सरपंच पदी मानसी लक्ष्मण पालव यांची मंगळवारी दुपारी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. जाधव यांनी काम पाहिले. बिळवस ग्रामपंचायतच्या सरपंच रूपाली…

रिपाई’चे(आ) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांचा कोरोणाला ” भिमटोला..

कोल्हापूर /- कोरोना व्हायरसने चीनच्या व्यूहान शहरातून प्रवास पूर्ण जगभरात थैमान घातले. जगभरात त्याचा प्रसार होत असताना आम्ही आमच्या देशात अगदी आलबेल जीवन जगत होतो, हा व्हायरस आपल्या देशात, गाव-शहरात…

बिळवस येथील रेशन दुकानात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप..

मालवण / – कोरोना काळात शासनाच्या वतीने रेशन दुकानामार्फत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या धान्य वितरणात बिळवस गावात गैरव्यवहार झाला आहे. रेशन दुकानदाराकडून मनमानी कारभार सुरू असूूून लाभार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्याचे प्रकार…

भाजपा आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाचा जिल्ह्यात शानदार शुभारंभं..

वेंगुर्ला /- भारतीय जनता पार्टी प्रदेश नेतृत्वाने ‘आत्मनिर्भर भारत संवाद अभियान’ सुरू केलेले असून शेतकरी,कृषी उद्योग,मत्स्य शेतकरी,मत्स्य व्यावसायिक,लाफहू उद्योजक,फेरीवाले,महिला बचत गट,शेतकरी गट इत्यादी लाभार्थ्यांना आत्मनिर्भर पॅकेजचा लाभ मिळणार,असे प्रतिपादन अभियान…

कामगार नेते जयवंत परब यांची ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत शोक सभा..

मसुरे /- परब मराठा समाज मुंबईचे अध्यक्ष, कामगार नेते व माजी नगरसेवक स्व . श्री.जयवंत परब यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री. छत्रपती शिवाजी…

भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग च्या वतीने वेंगुर्ला येथे उद्या ‘मच्छीमारांसाठी’ मार्गदर्शन कार्यक्रम

वेंगुर्ला /- भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग या अंतर्गत आत्मनिर्भर भारत संवाद अभियान राबविण्यात येत असून त्याचा आज शुभारंभ करण्यात आला आहे.मत्स्य शेतकरी, मच्छिमार,मत्स्य व्यावसायिक यांच्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेबाबत बुधवार…

You cannot copy content of this page