Category: इतर

शिवसेना माजी तालुका प्रमुख बंडू मुंडले यांचे निधन..

वैभववाडी/- वैभववाडी तालुका शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत उर्फ बंडू केशव मुंडल्ये (६१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. रविवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना कणकवली येथील खासगी…

जिल्हाधिकारी के.मंजू लक्ष्मी यांनी केली करुळ घाटमार्गाची पाहणी..

वैभववाडी /- सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांनी करुळ घाटमार्गाची पहाणी केली.घाटमार्गाची दुरुस्ती लवकरात लवकर करुन घाटमार्ग वाहातूकीस खुल्ला करावा.अशा सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.यावेळी त्यांच्यासमवेत…

जि.प.आणि पं.स.सदस्य असोसिएशन प्रदेश कार्याध्यक्षपदी उदय बने यांची निवड..

रत्नागिरी /- जि. प. आणि पं. स. सदस्य असोसिएशन प्रदेश कार्याध्यक्षपदी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने यांची निवड झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जि. प. व पं. समिती सदस्य…

लायन्स् क्लब आॅफ -कुडाळ यांच्या नुतन सौ.अध्यक्ष पदी अस्मिता बांदेकर यांची निवड..

कुडाळ /- लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा शपथविधी समारंभ covid-19 चे सर्व नियम पाळून अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. सुरुवातीला लायन परिवारातील सदस्य लायन देवेंद्र पडते व प्रांतपाल लायन रवींद्र…

निती आयोगाची घनकचरा व्यवस्थापनाला भेट..

वेंगुर्ला /- ‘स्वच्छतेचा वेंगुर्ला पॅटर्न‘चा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय निती आयोगाच्या नियोजनामध्ये महत्त्वाची भूमिका असणा-या सेंटर ऑफ सायन्स अॅण्ड एनव्हॉरमेंट या संस्थेच्या पथकाने वेंगुर्ले नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाला भेट देऊन पाहणी केली.घनकचरा…

अतिवृष्टीमुळे खचला कसवण – तळवडे मार्ग सुरक्षिततेसाठी वाहतुक करण्यात आली बंद

तात्काळ दुरुस्तीसाठी वागदे सरपंच घाडीगावकर यांनी प्रशासनाचे वेधले लक्ष.. कणकवली /- कणकवली तालुक्यात काल भयंकर अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले आहे. तालुक्यातील वागदे कसवण – तळवडे…

‘कोरोना बचावासाठी पंचसूत्रीचा वापर करावा’.; विनयकुमार आवटे

कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीची पूर्वतयारी” या विषयावर ग्राहक मंच सिंधुदुर्ग शाखेमार्फत ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन.. वैभववाडी /- कोरोना महामारी पासून आपला बचाव करण्यासाठी कोणताही एक मार्ग पुरेसा नाही. परंतु योग्य आहार,…

मुसळधार पावसामुळे मुंबईत,पालिकेच्या पार्किंगमध्ये पाणीच पाणी.;तब्बल ४०० गाड्या पाण्याखाली..

मुंबई /- दोन दिवस मुंबईत बरसणाऱ्या धुवांधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय तर काही ठिकाणी मोठ्या दुर्घटना होऊन जीवतहानीही झाली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं आतापर्यंत…

मुसळधार पावसाने वागदे-आंब्रड रस्ता खचला;वाहतूक झाली ठप्प..

​​कणकवली /- मुसळधार पावसाचा फटका कणकवली तालुक्याला बसला असून रविवारी झालेल्या अतिवृष्टीत तालुक्‍यातील काही भागांमध्ये झालेले नुकसान आता पुढे येऊ लागले आहे. कणकवली तालुक्यातील वागदे​-कसवण​-आंब्रड जाणारा रस्ता खचला असून रस्त्याचा…

करमळी-थिविम दरम्यान बोगद्यात ट्रॅकवर माती कोसळली…

रेल्वे वाहतूक ठप्प : माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू बांदा /- कोकण रेल्वे मार्गावरील गोव्यात करमळी तेथे थिविम दरम्यान असलेल्या बोगद्यात ट्रॅकवर पाणी व माती आल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली…

You cannot copy content of this page