Category: राजकीय

संदेश पारकर यांना मिळालेली पदे नारायण राणेंमुळेच.;आपली कुवत ओळखून टीका करावी.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची टीका

कणकवली /- स्वत: ची क्षमता नसताना नारायण राणेंवर टीका करणाऱ्या संदेश पारकर यांनी मात्र आपल्या सगळ्या सभ्यता गुंडाळून ठेवल्या. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंमुळेच संदेश पारकर यांना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे…

राणेंनी कोणताही पुरावा नसताना ठाकरे कुटुंबावर केलेली टिका निषेधार्थ.; संदेश पारकर..

कणकवली /- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या आक्रमक भाषणानंतर विरोधकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांनी तर सभ्यतेच्या सगळ्या…

जिल्हा बुथरचना संयोजक महेश सारंग यांच्या उपस्थितीत वेंगुर्लेत बैठक संपन्न…

वेंगुर्ले तालुक्यामध्ये १२ शक्ती केंद्र प्रमुखांची नियुक्ती.. वेंगुर्ला /- मेरा बुथ सबसे मजबूत हे घोषवाक्य घेऊन भाजपाची देशभरात वाटचाल सुरु आहे .त्यामुळेच पक्ष आज ३०२ खासदार असणारा पक्ष बनला आहे…

जिल्ह्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था सुधारा-:परशुराम उपरकर..

सावंतवाडी /- सिंधुदुर्गातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या संख्येत वारंवार वाढ होत आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांसह नागरिकांना होणारा त्रास यावर लक्ष वेधण्यासाठी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी जिल्ह्यातील आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत…

उद्धव ठाकरेंनी बेडकांच्या नावाने उडवलेली टोपी नारायण राणेंनी स्वतःहून झेलली…! आमदार वैभव नाईक

सिंधुदुर्ग /- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील संयमी व सुसंस्कृत असे नेते आहेत. गेल्या पंधरा वर्षात शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर असंख्य वेळा त्यांचे नाव घेऊन टिका…

शिवसेनेत संजय राऊतांचा दबदबा वाढल्याची जोरदार चर्चा..

ठाकरेंच्या आधी फक्त राऊत यांचेच भाषण.. मुंबई /- ▪️शिवसेनेच्या काल झालेल्या दसरा मेळाव्यातून पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण करून संपूर्ण देशाचं आपल्याकडे लक्ष वेधून घेतले असले तरी…

राणे कुटुंबावर बोलाल तर,तुमची पळता भुई करू.;खा.नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनवर घणाघात

मुंबई /- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्याकडे ती नैतिकता नाही. निवडणुकीआधी भाजपसोबत युती केली. मोदींच्या नाववर 56 खासदार निवडून आले. ते नसते तर 25 खासदारही निवडून…

‘केवळ बिहार नव्हे तर, देशातील सर्वच जनतेचा मोफत लसीवर हक्क’.;मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली / ▪️देशभरातील जनता कोरोना प्रादुर्भावामुळे प्रभावित झाल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस उपलब्ध करून दिली पाहिजे, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. ▪️बिहारमधील निवडणुकीच्या…

…मि शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यानाही उत्तर देइन.;पंकजा मुंडे

मुंबई /- भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगावातील भगवान गडावरून दसऱ्यानिमित्त मार्गदर्शन केलं. यावेळी पंकजा मुंडे यांनी नामोल्लेख टाळत विरोधकांवर निशाणा साधला. मला तोडण्याचा प्रयत्न झाला. माझं राजकारण संपल्याचा…

या अपेक्षेने मि सत्ताधारी पक्षात सहभागी झालो.;एकनाथ खडसे

मुंबई /- सरकारने मला विकास कामांसाठी मदत करावी, या अपेक्षेने मी सत्ताधारी पक्षात सहभागी झालो. असल्याचं एकनाथ खडसे यांनी आज म्हटलं आहे. तसेच, नाथाभाऊ हा स्वस्थ बसणारा नव्हता. असंख्य लोकांचा…

You cannot copy content of this page