देवगड येथील तौक्ते वादळातील नुकसानग्रस्त मच्छिमारांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप..
देवगड /- तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोकणाला सर्वाधिक बसला. कोकणातील मच्छिमार, आंबा बागयतदार व शेतक-यांचे यात मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त मच्छिमार व शेतक-यांना आतापर्यंत ठाकरे सरकारने नुकसान भरपाई दिली…
