केंद्रीय मंत्री नारायण राणे जन आशिर्वाद यात्रा २७ पासून रत्नागिरीतून सुरू.;प्रमोद जठार..
रत्नागिरी /- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होऊ नये म्हणून पालकमंत्री अनिल परब यांनी डीपीडीसीची बैठक लावली. परंतु दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतः अनिल परब पडल्याचे जनतेने व्हायरल…
