Category: बातम्या

२४ तासांत देशात ४६ हजार ७९१ नवे रुग्ण तर ५८७ जणांचा मृत्यू..

नवी दिल्ली /- देशातली करोना संसर्गाचा वेग जरी काहीसा मंदावला असला, तरी देखील अद्याप करोनाबाधित मोठ्या संख्येने आढळत आहेत. शिवाय, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडत असल्याचे दिसत आहे. मागील…

धक्कादायक.;ताम्हिणी घाटात सापडलेला तो मृतदेह पुण्यातील वकिलाचा

पुणे /- पुण्यामध्ये शिवाजीनगर येथील परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या वकिलाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून हा खून करण्यात आल्याची…

पंतप्रधान मोदी आज करणार देशवासियांना संबोधित..

नवी दिल्ली /- आज संध्याकाळी ६ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली.आज संध्याकाळी मि देशाला संबोधित करणार आहे. आपण सर्वानी पहा…

मुंबई रोटरी क्लबच्या माध्यमातून मालवण कट्टा येथे सायकल वाटप..

दहा मुलींना दिला लाभ बॅरिस्टर नाथ पै सेवांगण शाखेचा पुढाकार.. मालवण /- रोटरी क्लब, मुंबई माहिमच्या वतीने मालवण तालुक्यातील कट्टा सेवांगण येथे बॅ . नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या सहकार्याने…

आता चंद्रावरही मिळणार मोबाईल नेटवर्क..

आता चंद्रावरही मिळणार मोबाईल नेटवर्क… ▪️चंद्रावर पहिले सेल्युलर नेटवर्क उभे करण्यासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने फिनलंडची कंपनी नोकियाची निवड केली आहे. *योजना* : नासा भविष्यातील वसाहतीच्या दृष्टीने चंद्रावर सेल्युलर…

खासदार विनायक राऊत यांचा मंत्रालयात दोडामार्ग आडाळी येथील प्रकल्प ईतर ठिकाणी हलवण्यास विरोध..

मुंबई /- खासदार विनायक राऊत यांचा मंत्रालयात दोडामार्ग आडाळी येथील प्रकल्प ईतर ठिकाणी हलवण्यास विरोध.कायम दर्शवला आहे.मौजे आडाळी, तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग येथे National Institute of Medicinal Plant (NIMP) प्रकल्प…

१०वी आणि १२वीच्या फेरपरीक्षा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये..

मुंबई /- दरवर्षी दहावी-बारावीच्या निकालानंतर जुलै – ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाते. यंदा करोना संसर्गामुळे पुरवणी परीक्षेबाबत काहीच स्पष्टता नव्हती. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार का, असा प्रश्न उपस्थित…

आणखी ४ महिने पावसाचं संकट कायम..

मुंबई /- राज्यात आणि देशात धुमाकूळ घालणारा पाऊस शांत होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. फक्त भारतातच नाही तर दक्षिण आशियावर आलेलं पावसाचं संकट आणखी किमान ४ महिने कायम राहणार असल्याचा…

जलयुक्त शिवारच्या चौकशीवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया…

मुंबई /- ▪️राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा आदेश दिला असून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. देवेंद्र फडवणीस सध्या काही…

‘या’ 9 महिला न्यायाधीशांनी देशाच्या न्याय व्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले!

∆नवरात्र विशेष∆ सुरू असलेल्या नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक घरात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपल्याला अशा 9 विलक्षण महिलांची ओळख करून देणार आहे, ज्यांनी केवळ आपापल्या…

You cannot copy content of this page