जिल्ह्यात आज नव्याने १३ व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह..
सिंदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ६६७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १३…
सिंदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ६६७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १३…
वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ व आरवली ग्रामपंचायत साठी आज एकूण ७४.५९ % मतदान झाले.दोन्ही ग्रा.प.च्या सहा मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.दोन्ही मतदान केंद्रावर सकाळी ७.३० वा.पासून मतदानास…
मसुरे /- छंद, कला मानवाच्या जीवनाला आनंद देतात. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला लावतात. कला ही उपजत असावी लागते. आणि या अंगभूत कलेसाठी वेळ दिल्यास उत्तमोत्तम कलाकृती हातून घडून जातात. देवगड…
प्रजासत्तादिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखणे आणि शासनाने बंदी घातलेले प्लास्टिकचे ध्वज विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय प्रतिकाविषयी जागृती करणे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या आणि सनातन संस्था वतीने…
कुडाळ /- गुरे चारण्यासाठी शेतात गेलेल्या वृद्धाला सर्प दंश झाल्याने ते अत्यवस्थ बनले.ही घटना आज दुपारी ०१ वाजण्याच्या सुमारास कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे घडली आहे.विष्णू शिवराम तेली (६५) रा.माणगाव ढोलकरवाडी,…
स्वच्छतेसाठी सर्वांचे सहकार्य लाभल्यास वेंगुर्ला नगरपरिषद देशात प्रथम येईल : नगराध्यक्ष दिलीप गिरप – वेंगुर्ला – वेंगुर्ले नगरपरिषद, जैवविविधता व उपजीविका तज्ञ कांदळवन प्रतिष्ठान, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, रोटरी आणि…
अनेक महिने कोरोना विषाणूमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीला मोठ्याप्रमाणात आर्थिक फटका बसला. अशा परिस्थितीत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी स्पाईसजेट या प्रसिद्ध विमान कंपनीने खास ‘बुक बेफिकर सेल’ ची घोषणा केली…
कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे. शाळा, विद्यालये कोरोना आजाराचे नियम व अटी तसेच आवश्यक काळजी घेऊन सुरु करण्यात येत आहेत. याप्रसंगी शाळा, विद्यालयांच्या प्रवेशद्वारावर…
वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या २ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक आज १५ जानेवारी रोजी होत असून आरवली ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी २७ उमेदवार तर सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या प्रभाग तीन मधून…
वैभववाडी/- पुनर्वसन गावठाणात भूखंडाचा ताबा पावती देण्यात वर्षभराचा कालावधी लागला, प्रकल्प अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात भूखंडाचा ताबा पावती साठी हेलपाटे मारले परंतु प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांच्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले…
You cannot copy content of this page