Category: बातम्या

विश्‍वभरातील जिज्ञासूंसाठी ११ भाषांमध्ये ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न !

आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी तरी साधना करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव.. सिंधुदुर्ग /- अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा…

वैभववाडीत कोळपे बौद्धवाडीत घरावर कोसळले झाड..

वैभववाडी /- तालुक्यात गेले काही दिवस अतिवृष्टी सुरु आहे. या अतिवृष्टीमुळे कोळपे बौध्दवाडी येथील राजेश नारायण जाधव यांच्या घरावर चिंचेचे झाड पडल्यामुळे त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना…

वैभववाडी तालुक्यातील डोंगराळ भाग खचतोय.;डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहून वेळीच सुरक्षित ठिकाणी करावे स्थलांतर..

वैभववाडी /-  वैभववाडी तालुक्यात गेल्या काही दिवसापासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गुरूवारी रात्री पासून पावसाने हाहाकार माजविला होता. भुईबावडा घाटातील दुर्घटने पाठोपाठ काल मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसाने भुईबावडा पहिलीवाडी…

सावंतवाडीतून ९८ हजाराचा 3 किलो गांजा जप्त.;एका युवकाला अटक तर एक झाला फरार..

सावंतवाडी आणि कुडाळ पोलिसांची संयुक्त कारवाई… सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील आकेरी येथे पकडण्यात आलेल्या गांज्याचे कनेक्शन सावंतवाडी शहरात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी यापूर्वी दोघांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना…

सामाजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांचा पुढाकाराने चिपळूण खेर्डी येथील पूरग्रस्तांना सिंधुदुर्गातून मदत..

खारेपाटण /- कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने सर्वत्र पुरपरिस्थिती निर्माण झाली असून याचा सर्वाधिक फटका हा कोकणातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात पुराच्या पाण्याने अनेकांचे…

शिरवल येथील ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश…

कणकवली /- शिरवल येथील ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग गुरव यांनी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवा नेते संदेश पारकर यांच्या उपस्थितीत विजय भवन कार्यालय येथे वैभव कोदे, सुयोग…

पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्यास १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळावी.;आमदार बाळा माने यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

रत्नागिरी /- पंतप्रधान पीक विमा योजनेची मुदत १५ जुलै ची मुदत २३ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असली तरी कोकणसह राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना पीक विमा उतरविण्यात अडथळा निर्माण झाला आहे.…

पहिली ते बारावी अभ्यासक्रमात २५ % कपात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड..

नागपूर /- राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट होत असली तरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोव्हिड –…

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय पुरग्रस्त जिल्ह्यांना मिळणार मोफत राशन आणि केरोसिन..

मुंबई /- महाराष्ट्र मध्ये सातत्याने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी भूस्खलन झाल्याने फार मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या या पावसात…

अख्ख्या तळीये गावाचे स्मशान झाले. महाड-पोलादपूरवर मृत्यूची दरड कोसळली ४० जणांचा मृत्यू

कोकणात पावसाने हाहाकार माजवला असतानाच महाड-पोलादपूर तालुक्यावर मृत्यूची दरड कोसळली. या भयंकर दुर्घटनेत 40 जण जागीच ठार झाले. महाडमध्ये डोंगराच्या कुशीत वसलेल्या तळीये गावाचे तर स्मशान झाले. दरडींखाली चिरडून 40…

You cannot copy content of this page