Category: बातम्या

तोक्ते वादळ नुकसान भरपाई निवड यादीत ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांच्या सदोष सर्व्हेक्षणाचा खऱ्या नुकसानग्रस्तांना बसलाय फटका.;मनसेचे प्रसाद गावडे यांचा आरोप

नुकसानग्रस्त लाभापासून वंचित.. तर बहुतांश गावात लाभार्थी यादीमध्ये सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचाच अधिक भर… खऱ्या नुकसानग्रस्तांना न्याय मिळणार का…? मनसेचा जिल्हा प्रशासनाला सवाल.. कुडाळ /- “तळं राखी तो पाणी चाखी”…

“खारेपाटण शहराला पर्यायी रस्ता प्राधान्याने देणार”.;पालकमंत्री उदय सामंत

खारेपाटण शहराला पालकमंत्री उदय सामंत यांनी संदेश पारकर यांच्या समवेत दिली तातडीची भेट खारेपाटण /- पूरग्रस्त भागाची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधुन समस्या जाणुन घेतल्या गेले काही दिवस कोसळलेल्या…

स्ट्रक्चरल ऑडिट करून पूल योग्य असल्यास साकव उभारणी करा.;पालकमंत्री उदय सामंत

पालकमंत्री यांनी मल्हार पुलाच्या नुकसानीच्या ठिकाणी भेट देत घेतला आढावा कणकवली /- कनेडी​- नाटळ मार्गावर असलेल्या मल्हार पुलाच्या कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करत स्ट्रक्चरल ऑडिट करून पूल योग्य असल्यास…

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 10 हजार 184.11 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 380.8450 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 85.13 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस…

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक ९८ मि.मी. पाऊस..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 98 मि.मी. नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.75 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2664.013 मि.मी. पाऊस…

वेंगुर्लेतील इनरव्हील क्लबचा नुतन कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा संपन्न..

वेंगुर्ले /- इनरव्हील क्लब, वेंगुर्लेने सामाजिक जाणीवेतून महिलांसाठी चांगल्या स्वरूपाचे समाजउपयोगी कार्यक्रम राबवून महिलांना सेवा देण्याचे काम करावे. कोरोनाचा काळ लक्षात घेऊन नियम पाळून कार्यक्रम घ्यावेत. असे प्रतिपादन इनरव्हीलच्या शपथ…

तिनवर्षांपूर्वी टाकलेल्या GO केबलमुळे घाट खचला.;बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.;अनिल चव्हाण

घाट रस्ता खचू शकतो याकडे लक्ष द्यावे:अनिल चव्हाण आंबोली /- आंबोली घाटातील दरीच्या बाजूने ३ वर्षांपूर्वी टाकलेल्या जिओ केबल मुळे घाट खचला होता.त्या भेगा बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा निचरा न…

आ. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या महिला हॉस्पिटलमुळे अनेक रुग्णांचे जीव वाचले.;सतीश सावंत

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे ७५ कोविड योद्ध्यांचा सत्कार.. आ. वैभव नाईक व कुडाळ शिवसेनेच्या वतीने उपक्रम.. कुडाळ /- प गेली २ वर्षे कोरोनाच्या कालावधीत आ. वैभव नाईक…

दोडामार्ग मधील पाळये गावातील पूल गेले वाहून…

दोडामार्ग /- सिंधुदुर्ग मधील दोडामार्ग तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाळये गावातील मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेले असून गावाचा बाजारपेठेशी असलेल्या संपर्क तुटला असता कामानिमित्त बाहेर गेलेल्या नागरिकांची मात्र मोठ्या प्रमाणात तारांबळ…

समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केली बांदा पुरग्रस्त भागाची पाहणी…

दोडामार्ग /- गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टी मुळे सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदीला आलेल्या पुरामुळे बांदा निमजगा रस्त्यावरील बांदेकरवाडी येथील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसून बांदा वासीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने…

You cannot copy content of this page