तोक्ते वादळ नुकसान भरपाई निवड यादीत ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांच्या सदोष सर्व्हेक्षणाचा खऱ्या नुकसानग्रस्तांना बसलाय फटका.;मनसेचे प्रसाद गावडे यांचा आरोप
नुकसानग्रस्त लाभापासून वंचित.. तर बहुतांश गावात लाभार्थी यादीमध्ये सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचाच अधिक भर… खऱ्या नुकसानग्रस्तांना न्याय मिळणार का…? मनसेचा जिल्हा प्रशासनाला सवाल.. कुडाळ /- “तळं राखी तो पाणी चाखी”…
