वेंगुर्ले भाजपा किसान मोर्चाच्याची अवकाळी पावसाची,नुकसानभरपाई मिळावी यासाठी मागणी
वेंगुर्ला / – अवकाळी पावसामुळे झालेल्या आंबा – काजू नुकसानीची शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपा किसान मोर्चा वेंगुर्ले च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.नोव्हेंबर अखेर ते डिसेंबर मध्ये…
