आंबा काजू नुकसानग्रस्तांना
शासनाच्या निकषाप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी.;यशवंत परब
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील पाल मातोंड सड्यांवर सातत्याने गेली चार वर्षे शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदार शेतकऱ्यांना शासनाच्या निकषाप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, असा ठराव पंचायत…
