गोवंश कत्तल करणाऱ्या आंतरराज्य टोळींवर पालकमंत्री उदय सामंत यांनी त्वरित कारवाई करावी.;बाबा मोंडकर
मालवण /- गेल्या काही महिन्यात गोवंश चोरीचे व कत्तलचे प्रमाण वाढले असून आमदार वैभव नाईक यांच्या मतदार संघातच गोवंश कत्तल करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याना मुद्देमालासकट अटक झाली असताना याची चौकशी करायला…
