कुडाळ भाजपच्या वतीने पत्रकार अर्णब गोस्वामी यांना करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ कुडाळ पोलीस निरीक्षक यांना निवेदन.!
कुडाळ /- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून सदरचे सरकार जनतेशी सूड बुद्धीने वागत आहे. सरकार विरोधी कारनाम्यावर आवाज उठविणाऱ्या पत्रकार, नागरिक यांच्याविषयी सरकारचे वागणे अत्यंत द्वेषाचे आहे,याचा प्रत्यत्य आजच्या घटनेने…
