खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणेंनी टोलवसुलीचा पोटठेका घेण्यासाठी ठेकदाराची घेतली भेट.;मनसे सरचिटणीस उपरकर यांचा आरोप..
कणकवली /- दहावी निकालात गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन करून जिल्ह्याची शान राखली आहे. मात्र येथील लोकप्रतिनिधी येथील जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या फायद्यासाठी प्रयत्न करत आहेत. ओसरगाव टोल विरोधात सर्वपक्षीयांनी…
